रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल – आमदार अमित गोरखे..
डॉ सचिन साबळे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर भारतीय उद्योगजगताचे ज्येष्ठ कर्मी आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष श्री. रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केले आहे. भाजपाचे प्रवक्ता म्हणून ते बोलत होते. रतन टाटा यांचे भारतीय उद्योग, शिक्षण आणि सामाजिक सेवांमध्ये दिलेले योगदान … Read more