अहिल्यानगर (भाऊसाहेब फड) : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी नान्नज दुमाला येथील प्रगतिशील शेतकरी व अमृतवाहिनी बॅंकेचे संचालक मा श्री कचरू जयराम फड यांच्या मातोश्री वारकरी व सामाजिक श्रेत्रातील एक आदर्श माता कै.गं.भा.मंजुळाबाई जयराम फड यांचे ०१/१०/२०२४ मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले व त्यांचा दशक्रिया विधी १०/१०/२०२४ गुरुवार सकाळी ८:०० वाजता बिरेवाडी नान्नज दुमाला तालुका संगमनेर जिल्हा अ.नगर येथे संपन्न होणार आहे
या प्रसंगी हभप गणेश महाराज वाघमारे यांचे प्रवचन होणार आहे
कै.गं.भा. मंजुळाबाई जयराम फड यांना श्री कचरू जयराम फड (संचालक अमृतवाहिनी बॅंक संगमनेर) मुलगा
श्री सुशिला तुकाराम सांगळे (मुलगी)
गं.भा.ललिता प्रभाकर काकड (पुतणी)
श्री रामनाथ धोंडीबा फड (पुतण्या)
श्री कुंडलिक धोंडीबा फड (पुतण्या)
श्री बाबुराव धोंडिबा फड (पुतण्या)
सौ.मालिनी सुरेश इलग (पुतणी)
मुले, मुली सुना,जावाई पुतणे, नातु,नाती,पंतु असा मोठा परिवार आहे कै.गं.भा. मंजुळाबाई जयराम फड या आमच्या आजी आहेत त्यांना मा श्री समाजसेवक, कार्यसम्राट, मुख्य संपादक, संपादक राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब ओझरकर फांऊडेशन व आदि शक्ती फांऊडेशन व सर्व पत्रकार प्रतिनिधी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण