बीड मधे एक असे गाव आहे जिकडे लोकांना कोणतेही व्यसन नाही. सादी चहाची टपरी सुद्धा नाही.
बीडच्या आष्टी तालुक्यातील करंजी हे गाव व्यसनापासून पूर्णतः मुक्त आहे.
येवढच काय तर इथल्या लोकांना चहाचा सुद्धा व्यसन नाही. या गावाची लोकसंख्या सुमारे ६५० आहे. आणि सर्व लोक कोणताही भांडण तंटा न करता गुण्यागोविंदाने राहतात.
सध्या या गावाची चर्चा महाराष्ट्र भर होत आहे
संबंधित छायाचित्रे :