भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले…
प्रतिनिधी :-दिलीप निकम पॅरिस : भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले…भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले आणि यावेळी सर्वांच्या नजरा वळल्या त्या पीआर श्रीजेशकडे. कारण श्रीजेशचा हा अखेरचा सामना होता. त्यामुळे त्याला भारताने कांस्यपदकाची अविस्मरणीय भेट दिली. भारताने सामना जिंकल्यावर श्रीजेशने जी एक कृती केली, त्यामुळे सर्वांचीच मनं त्याने जिंकली. आपल्या या कृतीमधून त्याने भारताचे … Read more