केंद्र सरकार अर्थात मोदी सरकारला नऊ वर्षे पुर्ण होत असल्याचे औचित्य साधून तसेच महाराष्ट्र शासनाच्या *जत्रा शासकीय* योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासाची हा उपक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी एक पॅटर्न म्हणून राबवला गेला आहे या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत
आमदार कथोरे संकल्पनेतून शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे
या निमित्ताने मला महाराजांना दुग्धाभिषेक करता आला हा क्षण माझे आयुष्य सार्थकी लावणारा असा होता. नरवीर तानाजी मालुसरे यांची प्रेरणा व पूर्वजांचा आशीर्वाद माझा पाठीशी असल्यामुळे मला हा आयुष्यातील सर्वात मौल्यवान क्षण हे भाग्य लाभले. अशी प्रतिक्रिया श्री.चंद्रकांत कळंबे यांनी दिली.
लाखो शिवभक्तांचा साक्षीने हा सोहळा पार पडला.
सिताराम कळंबे.
पोलादपूर
संबंधित छायाचित्रे :