पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त तुरची गावातील महिला सक्षमीकरणासाठी प्रचंड मेहनत घेऊन काम करत असलेल्या सन्माननीय सौ. सुलभा सिताराम पाटील आणि श्रीमती पुनम सुरेश चव्हाण यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सदर निवडी माझ्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत सन्माननीय पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
संबंधित छायाचित्रे :