सिंधुदुर्ग मधील काळसे धामापुर गावांना लागून असलेल्या धामापूर तलावाच्या आसपासच्या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.
प्रामुख्याने यात प्लास्टिक बॉटल, पिशव्या यांसारख्या अविघटनशिल पदार्थांचा समावेश असल्याने हे चितेंचे कारण आहे. तरी संबंधित ग्रामपंचायतींनी यावर लक्ष देऊन पावसाच्याआत कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.
संबंधित छायाचित्रे :